Banner Shadow

चैतन्य ॲग्रो विषयी

चैतन्य ॲग्रो इंजीनियरिंगची सुरुवात सन १९८४ रोजी ओतूर या छोट्याशा कृषिप्रधान गावातून झाली. चैतन्य ॲग्रो इंजिनियरिंग माध्यमातून सुरुवातीला नांगर, फणनी, ट्रॅक्टरचे अवजारे व शेती उपयुक्त अवजारांची निर्मिती व दुरूस्ती अशी कामे केली जात असत.

आज चैतन्य ॲग्रो इंजीनियरिंग यांच्या संशोधन विभागाच्या माध्यमातून मल्चिंग मशीन, कांदा बी लागवड यंत्र , मका पेरणी यंत्र अशा विविध अद्यावत अवजारांचे निर्मिती झाली आहे. चैतन्य ॲग्रो इंजीनियरिंग मध्ये आज तज्ञ इंजिनियर, कुशल कारागीर कार्यरत असून संशोधन करूनच दर्जेदार उत्पादने निर्मिती व विक्री सुरू आहे.

अधिक माहिती वाचा

आमची उत्पादने

कांदा सारायंत्र
मल्चिंग पेपर यंत्र
मिनी ट्रॉली
दस्सी
कल्टीव्हेटर
डब्बल पट्टी नांगर
0
संतुष्ट ग्राहक शेतकरी
0
वर्षीपासून अखंडपणे सेवेत
0
पेक्ष्या अधिक आवाजाराचा शोध

आमच्या विषयी चे अभिप्राय